महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ.

नवरात्रात उपवासाला चालणाऱ्या पदार्थाची यादी.

नवरात्रीचा सण हा संपूर्ण महाराष्टात मोठ्या आनंदाने साजरा केला जाणारा सन असून,या सणाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा सन 9 दिवस सुरु असतो.या सणाला 9 दिवस उपवास करण्याची प्रथा आहे.अनेक पुरुष आणि स्रिया 9 दिवसाचा नवरात्र उपवास करतात.यासाठी 9 दिवस उवासला वेगवेगळे पदार्थ खाऊन हा उपवास केला जातो.

महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ
नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ 

आता भारतभर वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे अन्नपदार्थ उपवासाला चालतात.यामध्ये कोणतेही एकमत नसून,महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ याविषयी आपण खालीलप्रमाणे माहिती घेऊया.

महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पदार्थ 

  • भगर 
  • राजगिरा 
  • शाबूदाणा 
  • शेंगदाणा 
  • गुळ
  • जवस 
  • शिंगाड्याचे पीठ 
  • तीळ
  • खोबरे 
  • साखर 

महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणाऱ्या भाज्या 

  • 1.काकडी
  • 2.काशीफळ भोपळे
  • 3.चिक्की 
  • 4.भेंडी
  • 5.बटाटे
  • 6.राजगिरा भाजी
  • 7.रताळे
  • 8.हिरवी मिरची 

महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे फळे 

  • सफरचंद
  • केळी
  • खजूर 
  • काजू 
  • बदाम 
  • मनुके 
  • पेरू 
  • सीताफळ 
  • रामफळ 
  • संत्री 
  • मोसंबी 
  • डाळींब

याव्यतिरिक्त आणखी काही फळे असू शकतात.

महाराष्ट्रात नवरात्रीच्या उपवासाला चालणारे पेय 

  • चहा
  • दही
  • ताक
  • दुध
  • लोणी,तूप,शेंगदाणा तेल 
  • विविध फळांचे ज्यूस 
  • शाबूदाणा खीर इत्यादी.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने