शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या 40 योजनांची होणार अंमलबजावणी!
शासन स्तरावरून शासकीय शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध योजनांसाठी लागणारे कागदपत्रे ही पालकांकडून विहित सादर केले जात नाही. कारण पालकांना त्या विषयी काही माहिती नसते परंतु या वेळी तसे होणार नाही.
यावेळी शाळा सुरू होण्याच्या सुरुवातीलाच शासन स्तरावरून शिक्षण विभागामार्फत पालक, शिक्षक यांना वेगवेगळे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करून सर्व योजनांची माहिती दिली जाणार आहे, त्यासाठी शासनाने कालबद्ध जागर कार्यक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना लाभ मिळतील यांची माहिती दिली जाईल.तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्र पूर्तता पालकांना करण्यास शाळा स्तरावरून सांगण्यात येईल.
विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून तयारी केली जात आहे. जवळजवळ 40 वेगवेगळ्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना यामधून मिळणार आहे. शिक्षण संचालनाकडून प्रत्येक योजनेच्या अंमलबजावणी पार पाडण्यासाठी पालक विद्यार्थी यांच्यापर्यंत ती पोहोचवण्यासाठी विविध प्रशिक्षण व कार्यशाळा यांचे नियोजन सुरू असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्व शाळा स्तरावर आवश्यक ती माहिती व सूचना देण्यात येत आहेत.
शिक्षण विभागामार्फत शालेय विद्यार्थ्याला देण्यात येणाऱ्या 40 योजना:
याव्यतिरिक्त आणखी काही योजना शासनाकडून राबवण्यात येत आहेत.
शिक्षण संचानालय योजना:
आमच्या What's App group मध्ये सामील होऊ शकता,