मराठी सुविचार (Marathi Suvichar)

मराठी सुविचार


Marathi Suvichar : शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आजचा सुविचार हा उपक्रम राबवण्यासाठी सुंदर मराठी सुविचार आपल्याला याठिकाणी वाचायला मिळतील. 

आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!



मराठी सुविचार (Marathi Suvichar)

  • मित्र परिससारखे असावे,म्हणजे जीवनाचे सोने होते.
  • आपण जे पेरतो तेच उगवत असते.
  • चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस.
  • छंद आपल्याला जीवनवावर प्रेम करायला शिकवतात.
  • फळाची अपेक्षा करून सत्कर्म कधीच करू नये.
  • उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
  • सुरवात काशी झाली यावर बर्‍याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  • आऊष्यात भावना पेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • जो स्वत: चे मन जिंकले,त्याने जग जिंकले.
  • यश मिळवण्यासाठी सर्वात मोठी शक्ति म्हणजे आत्मविश्वास होय.
  • प्रार्थना म्हणजे मनाचे स्थान होय.
  • आयुष्यात भावना पेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • जग प्रेमाने जिंकता येते,शत्रूत्वाने नाही.
  • यश मिळवायचे असेल तर स्वत:चे स्वत: हा वर काही बंधने घाला.
  • प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ति असली पाहिजे.
  • प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल परिस्थिती निर्माण करतो तोच खरा माणूस!
  • चुकत असतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस.
  • आऊष्यात आई वडील यांना कधीच विसरू नका.
  • शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम होय.
  • फक्त स्वत:sआठी जगलास तर मेलस आणि स्वत: साठी जगून दुसर्‍यासाठी जगलास तर जगलास!
  • एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
  • अतिथि देवो भव!
  • अपयशाने खचू नका,अधिक जिद्दी व्हा!
  • निघून गेलेला क्षण कधीही परत आणता येत नाही.
  • उद्याच काम आजच करा आणि आजच काम आताच करा.
  • चुकीचा व्यवहार माणसे तोडतो म्हणून व्यवहार सत्याने करा.
  • माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
  • सत्याने मिळते तेच टिकते.
  • प्राप्ती पेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो.
  • स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
  • खरी श्रीमंती शरीराची,बुद्धीची आणि मनाची.
  • वाहतो तो झरा ,थांबतो ते डबके.
  • हिंसा हे जगातील सर्वात मोठे पाप आहे, मग ती माणसाची असो वा पशूची.
  • शब्दाला सुद्धा तलावारीसारखी धार असते,कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.
  • स्पर्श बोलतो तेव्हा शब्द अबोल होतात अंतरीची भावना नकळत सांगून जातात.
  • शब्द हे एका चावी सारखे असतात,कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करतात.
  • यशाचा आस्वाद घेण्यासाठी माणसाला असंख्य अडचणी भेदून जावे लागते.
  • ध्येयामाघे धावताना लोक निंदेकडे लक्षं देऊ नका.
  • धावत्या पाण्याला अचूक मार्ग सापडतो.
  • शहण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो.
  • तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य हे फक्त तलवार असेपर्यंत च टिकते.
  • मनात आणले तर या जगात अशक्य काही च नाही.
  • निर्भयता हेच खरे यशाचे रहश्य आहे.
  • शहाणा माणूस नेहमी एकता असतो,दुर्बल व्यक्ति नेहमीच घोळक्यात दिसून येते.
  • यशापर्यन्त पोहचण्यासाठी शॉर्टकट कधीही नसतो.
  • एकावे जनाचे करावे मनाचे.
  • एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत: ला ठेऊन बघा.
  • एकदा तुटलेले पाने परत झाडाला कधीही जोडता येत नाही.
  • जे खर आहे तेच बोलावे.
  • जे घाईघाईने वर चढू पाहतात,तेच कोसळत असतात.
  • मरावे परी कीर्तीरूपी उरावे.
  • मूर्खांना विवेक सांगणे हेही मूर्खपणाच!
  • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा!
  • परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिद्धीस जात नाही.
  • नव काही तरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
  • अश्रु येणे म्हणजे माणसाला ह्रदय आसल्यासारखे आहे.
  • तुलना करावी पण अवहलना करू नये.
  • तारुण्य म्हणजे जीवनाचा
  • तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
  • जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे.
  • समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार करावेच लागतील.
  • तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे
  • जीवन ही एक जबाबदारी आहे क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
  • मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे आवश्यक असते.
  • लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
  • सत्याला शपथांच्या टेकू ची गरज नसते.
  • जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
  • वैभव त्यागात असते संजयात नसते.
  • खोटी टीका करू नका नाहीतर प्रति ठीक आहे का वेळ लागेल.
  • मरावे परी कीर्तिरूपे उरावे.
  • स्वार्थरहित आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.
  • प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
  • मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.
  • संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना
  • वैभव त्यागात असते संचयात नसते.
  • टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ व स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा.
  • अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे.
  • क्रोध माणसाला पशू बनवतो.
  • जरूरीपेक्षा अधिक गरजांची हव्यास ठेवू नका.
  • आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाहीत, सुविचार असावे लागतात.
  • हाव सोडले की मोह संपतो आणि मोह संपला की दुःख संपते.
  • आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व असते.
  • भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय,मानाचे गरीब जीवन चांगले .
  • जो धोका पत्करण्यास कचरतो,तो लढाई काही जिंकणार!
  • दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.
  • पाप इतका सुंदर पोशाख घालून येतो की, ते पाप आहे हे माहीत असूनही त्याला आपण कवटाळून बसतो.
  • उष:काला कडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे रात्र.
  • राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवे.
  • स्वातंत्र्याचे मंदिर बलिदान करणाऱ्यांच्या रक्ताशिवाय उभे राहत नाही.
  • पुढे मिळणाऱ्या आनंदाच्या कल्पनेनेच जे सुख मिळते, त्या सुखाचे नाव उत्साह असतो.
  • आकाशाखाली झोपणाऱ्या ला कोण लुटणार?
  • जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही.
  • राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.
  • भव्य विचार हा सुगंध सारखा असतो तो पसरावा लागत नाही आपोआपच पसरत जातो.
  • जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ समजली जाते.
  • दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो.
  • पुस्तका इतका प्रांजळ मित्र दुसरा मिळणार नाही.
  • ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नका.
  • सुख-दुःखाच्या मोल देऊनच मिळते.
  • प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
  • वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
  • तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा.
  • टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ व स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध राहा.
  • खोटी टीका करू नका नाहीतर प्रति ठीक आहे का वेळ लागेल.
  • मोहाचा पहिला क्षण ही पापाची पहिली पायरी असते.
  • वैभव त्यागात असते संचयात नसते.
  • मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे आवश्यक असते.
  • हृदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र होतात.

आमचा व्हॉट्स ॲप चॅनल फॉलो करा!

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने